Vishwankur Ayurveda

Vishwankur Ayurveda शतामृत गरोदरपणात पहिल्या महिन्यापास?

01/09/2022
🔴शातामृत ग्रँनुल्स🔴👆FSSAI certify✅ गरोदरपणात व बालनातपणानंतर उपयोगी  टॉनिक सप्लिमेंट उपयोग👇✅ गर्भपोषक ✅ दूग्धवर्धक ✅ रक्...
14/05/2022

🔴शातामृत ग्रँनुल्स🔴
👆FSSAI certify✅
गरोदरपणात व बालनातपणानंतर उपयोगी टॉनिक सप्लिमेंट

उपयोग👇
✅ गर्भपोषक
✅ दूग्धवर्धक
✅ रक्तवर्धक
✅ पित्तशामक
✅ गरोदरपणात पहिल्या महिन्यापासून उपयोगी
✅ बाळंतपणानंतर दूध वाढीसाठी उपयोगी

👇नैसर्गिक घटक 🍃🍃
✅ Protein
✅ Fibre
✅ Iron
✅ Calcium

✅🥛मात्रा
५ ते १० ग्रॅम
दिवसातून २ वेळा
गायीचे दूध किंवा पाण्यासह

✅ पॅकिंग साईज
२०० ग्रॅम

✅ MRP
575 रुपये फक्त (Per Unite)

🙏🙏संपर्क
डॉ सचिन गायकवाड पाटील
M.D., आयुर्वेद
विश्वांकूर आयुर्वेद
निराला बाजार
औरंगाबाद
फोन :- 8237523722 / 9420270785

31/03/2022

#अध्यशन
ार_घेण्याची_सावयी

डॉक्टर सारखे, सारखे अपचन, अजीर्ण मलाचा का होते? मी तर सर्व काळजी घेतो. हे खात नाही, ते खात नाही, मग मलाचा का अपचनाचा त्रास होतो? असे प्रश्न विचारणारे अनेक रुग्ण भेटतात.

अपचन, अजीर्ण होण्यासाठी अनेक कारणे आहेत, त्यापैकी "अध्यशन" हे महत्वाचे कारण. तुम्ही म्हणाल अध्यशन म्हणजे काय? भूक लागल्यावर घेतलेला आहार पचण्यापूर्वी परत आहार घेणे म्हणजे अध्यशन.
आहार पचण्यासाठी साधारण ४ ते ६ तास लागतात. आहार जड आहे की पचण्यास हालक यावर हे अवलंबून असते.

आहार घेतल्यावर पोटामध्ये आहाराची पचनक्रिया सुरु होते. पचनाचे तीन टप्पे आहेत. सुरवातीला आहाराचे बारीक मिश्रण तयार होऊन, यामध्ये पाचक पित्त मिसळले जाते, पाचक पित्ताची अन्नावर प्रक्रिया होऊन त्यातून पोषक आहाररस शरीरात शोषला जातो. मलभाग मोठ्या आतड्यामध्ये साचवला जातो. योग्य वेळी हा मलभाग शरीराच्या बाहेर टाकन्याची क्रीया होते.

परंतु आपण काय चूक करतो, हे लक्षात घ्या! एकदा आहार घेतला की तो पचण्याच्या आत परत आहार घेतो, थोड्या वेळाने परत आहार घेतो. असा सतत आहार घेतल्यामुळे पाचक पित्ताची पचन शक्ती व यकृताची कार्यक्षमता कमी होते. आपली पचन प्रक्रिया मंदावते.
पुढे अपचन अजीर्ण होण्याची शक्यता वाढते. हा प्रकार असाच चालू राहिल्यास आम्लपित्त, गॅसेस,मलावरोध, मूळव्याध, मधुमेह(Daibetes) रक्तात चरबी सटाने(Cholestrol) उच्च रक्तदाब ( Blood pressure) यासारखे जीवनशैली जन्य आजार मागे लागण्याची शक्यता वाढते. या सर्वांचा परिणाम हृदयावर देखील होऊन हृदयाची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते.
तुम्ही म्हणाल साध्या अपचानाने येवढे काय होईल? तर अपचन ही साधी घटना नाही. अपचनामुळे अपक्व (अपचीत) असा रस धातू तयार होतो. हा अपक्व रस धातू शरीरात शोषला गेल्यामुळे शरीरातील सर्व घटक प्रदूषित होण्याची शक्यता असते. या प्रदूषित धातू मुळेच वरील आजारांची शक्याता वाढते.

आपली एक छोटीशी चुकीची सवयी आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.
हे सर्व टाळण्यासाठी एकच उपाय आहे, भूक लागल्यावर जेवणे म्हणजे अध्यशन टाळणे आणी आपली पचन शक्ती सुधारणे.

#पचनशक्ती_सुधारण्यासाठी_आयुर्वेदीय_औषोपचार_पंचकर्म_उपचारांचा_अतिशय_फायदेशीर_ठरतात.
शरीर शुध्दी पंचकर्मामुळे पचन संस्थेतील दोष पूर्णपणे बाहेर पडून पचन संस्था अधिक मजबूत होते.

तज्ञ आयुर्वेदिय डॉक्टरांच्या सल्ल्याने चुकीच्या आहार पद्धती विषयी जाणून घ्या आणि काळजी पूर्वक त्या टाळा.
पचनासंबंधित काही तक्रारी असेल तर आजचा आयुर्वेदीय डॉक्टरांचा सल्ला घ्या.

#अधीक_माहितीसाठी_संपर्क
डॉ. सचिन गायकवाड - पाटील
(M.D.),आयुर्वेद -पुणे
#विश्वांकुर_आयुर्वेद
पुणे:- Pan Card road, बाणेर

औरंगाबद:- मंजिरी निवास,
हॉटेल लालाजी समोर,
स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी रोड
संपर्क:- 8237523722 /
9420270785



#आयुर्वेद #पंचकर्म

Address

Nirala Bazar Aurangabad
Aurangabad

Opening Hours

Monday 10am - 8:30pm
Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Saturday 10am - 8:30pm
Sunday 10am - 3pm

Telephone

+918237523722

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwankur Ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishwankur Ayurveda:

Shortcuts

Share